Homeताज्या बातम्याकोपरगाव-धामोरी एसटीला नामनिर्देशक फलक नाही; प्रवाशांची रोजची तारांबळ ...

कोपरगाव-धामोरी एसटीला नामनिर्देशक फलक नाही; प्रवाशांची रोजची तारांबळ बस कुठे जाते हेच कळत नाही; एसटी प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल प्रवाशांत नाराजी

धामोरी दि .16 प्रतिनिधी ( दत्तात्रय घुले ) कोपरगाव : कोपरगाव आगारातून टाकळी, रवंदे मार्गे धामोरी, चासनळी व वडगाव बक्तरपूर या गावांसाठी दररोज पाच ते सहा वेळा एसटी बस सेवा धावत असते. मात्र या बसगाड्यांवर नामनिर्देशक फलक (रूट बोर्ड) नसल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून बस नेमकी कोणत्या गावाकडे जात आहे हेच कळत नसल्याने प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बस स्थानकात उभ्या असलेल्या अनेक बसवर मार्गदर्शक फलक नसल्यामुळे प्रवाशांना योग्य बस ओळखणे कठीण जाते. परिणामी अनेकदा प्रवासी चुकीच्या बसमध्ये बसतात. ग्रामीण भागातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

प्रवाशांनी बस चालक किंवा वाहक (कंडक्टर) यांना मार्गाबाबत विचारणा केली तरी काही वेळा समाधानकारक माहिती मिळत नाही, अशीही तक्रार प्रवाशांकडून केली जात आहे. त्यामुळे सुशिक्षित प्रवासी देखील अडचणीत सापडत आहेत.

दरम्यान, या समस्येमुळे धामोरी व परिसरातील नागरिकांना रोजच त्रास सहन करावा लागत असल्याने संबंधित एसटी प्रशासनाने या बाबीकडे तातडीने लक्ष देऊन कोपरगाव-धामोरी मार्गावरील बसगाड्यांवर स्पष्ट नामनिर्देशक फलक बसवावेत, अशी मागणी नागरिक व प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

* प्रवाशांची मागणी :

सर्व बसगाड्यांवर स्पष्ट नामनिर्देशक फलक लावावेत .

बस स्थानकात मार्ग माहिती फलक बसवावेत .

चालक व वाहकांनी प्रवाशांना योग्य माहिती द्यावी .

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

मुंबई मंत्रालयात रिपब्लिकन कामगार सेनेचे निवेदन; अन्यायग्रस्तांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

0
मुंबई दि .1 (प्रतिनिधी) – रिपब्लिकन सेना / रिपब्लिकन कामगार सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व राज्य अध्यक्ष युवराज...

रावेर-पुनखेडा-पातोंडी मार्गाची दुरवस्था; डांबरीकरणाच्या विलंबामुळे नागरिक संतप्त खड्डे, सैल खडी आणि उडणाऱ्या धुळीमुळे...

0
रावेर, दि. 30 (प्रतिनिधी)- पुनखेडा-पातोंडी या महत्त्वाच्या मार्गाचे काम अपूर्ण राहिल्याने नागरिक आणि शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे...

बुऱ्हाणपूर – अंकलेश्वर महामार्गाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या मागणीला ऐतिहासिक यश…

0
रावेर दि .29 (प्रतिनिधी )  बुऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे तसेच रावेर शहरात महिलांसाठी ठिकठिकाणी स्वच्छतागृहे उभारण्यात यावीत या...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

मुंबई मंत्रालयात रिपब्लिकन कामगार सेनेचे निवेदन; अन्यायग्रस्तांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

0
मुंबई दि .1 (प्रतिनिधी) – रिपब्लिकन सेना / रिपब्लिकन कामगार सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व राज्य अध्यक्ष युवराज...

रावेर-पुनखेडा-पातोंडी मार्गाची दुरवस्था; डांबरीकरणाच्या विलंबामुळे नागरिक संतप्त खड्डे, सैल खडी आणि उडणाऱ्या धुळीमुळे...

0
रावेर, दि. 30 (प्रतिनिधी)- पुनखेडा-पातोंडी या महत्त्वाच्या मार्गाचे काम अपूर्ण राहिल्याने नागरिक आणि शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे...

बुऱ्हाणपूर – अंकलेश्वर महामार्गाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या मागणीला ऐतिहासिक यश…

0
रावेर दि .29 (प्रतिनिधी )  बुऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे तसेच रावेर शहरात महिलांसाठी ठिकठिकाणी स्वच्छतागृहे उभारण्यात यावीत या...
error: Content is protected !!