Homeमहाराष्ट्रजलजीवन मिशनमधील 1.40 कोटींच्या कामासाठी बिल न मिळाल्यामुळे सांगलीतील तरुण कंत्राटदार हर्षल...

जलजीवन मिशनमधील 1.40 कोटींच्या कामासाठी बिल न मिळाल्यामुळे सांगलीतील तरुण कंत्राटदार हर्षल पाटीलची आत्महत्या

सांगली दि 24 (लक्षवेध न्युज नेटवर्क ) सांगली येथील तरुण कंत्राटदार हर्षल पाटीलने पैशाच्या चणचणीतून कंटाळून गळफास लावून आपले जीवन संपवले आहे. हर्षल पाटील हा जलजीवन मिशन अंतर्गत 1 कोटी 40 लाखांच्या कामाचा कंत्राट घेतला होता, मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्याला बिल न मिळेल्याने आर्थिक संकटात सापडला. कामाच्या प्रगतीवर देखील पैसे मिळाले नाहीत, त्याने 65 लाखांचा कर्ज घेऊन काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत होता, पण वाढते कर्ज आणि आर्थिक ताणतणावामुळे शेवटी त्याने आपले आयुष्य संपवले.

जलजीवन मिशनमधील बिल न मिळाल्यामुळे कंत्राटदाराचा आर्थिक ताण

हर्षलने जलजीवन मिशन अंतर्गत कामावर मेहनत घेतली, परंतु प्रशासनाकडून ठरलेले बिल आणि पैसे मिळत नव्हते. या कारणास्तव त्याचा कर्जाचा बोझा वाढत राहिला. सांगलीतील विविध कंत्राटदारांचे ही हजारो कोटींचे बिल थकेलेले असून त्यामुळे कंत्राटदारांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. राज्यात कंत्राटदारांचे सुमारे 80 हजार कोटी रुपये थकलेले असल्याचे समोर आले आहे. अशा परिस्थितीत अनेक तरुण कंत्राटदारांनी याप्रमाणे आपले भविष्य आणि जीवन गमावल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कंत्राटदारांच्या आत्महत्येमागील प्रश्न; प्रशासन आणि शासनाची भूमिका?

हर्षलच्या आत्म हत्येवरून अनेक प्रश्न उपस्थित होण्यास भाग पडले आहेत. ही केवळ आत्महत्या आहे का, की शासन व प्रशासनाने शुल्क आणि टक्केवारीसाठी केलेल्या दबावामुळे हा ‘राजकीय’ किंवा ‘आर्थिक’ खून झाला आहे? कंत्राटदारांच्या लाखोंच्या थकबाकीकडे सरकारचे दुर्लक्ष करण्याची सावकारी असून, अनेक कंत्राटदार हर्षल सारखेच संकटात आहेत.

सांगलीतील हर्षल पाटीलच्या आत्महत्येने राज्यातील कंत्राटदारांच्या दुर्दशेची सखोल चित्र प्रसारित केली आहे. जलजीवन मिशन सारख्या महत्त्वाच्या योजनांतर्गत काम करणाऱ्या तरुणांना वेळेवर पैसे न मिळणे ही गंभीर समस्या आहे, ज्यामुळे त्यांचा आर्थिक आणि मानसिक आरोग्य धोक्यात येत आहे. प्रशासनाने कंत्राटदारांच्या अडचणींना गांभीर्याने घेऊन योग्य त्या उपाय योजना आखाव्या, नाहीतर हे संकट आणखी सामाजिक तसेच आर्थिकदृष्ट्या वाढू शकते.

हर्षलच्या दु:खद आत्महत्येने सरकार आणि प्रशासनाचा विचार करण्यास भाग पाडले आहे. कंत्राटदारांचे थकलेले बिल, वाढता कर्जाचा ओझा, आणि त्याचा मानसिक ताण याबाबत त्वरित कारवाई होणे अत्यावश्यक आहे. अन्यथा तरुण कंत्राटदारांची अशी दुर्दशा आधीच असलेल्या आथिक बोझ्यामुळे वाढत राहतील .

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...
error: Content is protected !!